kanda niryat राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. ५५ लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन वाढले असले तरी वर्तमान स्थिती लक्षात घेता कांदा निर्यातीला प्रोत्साहन देणे व इतर उपाययोजना करणे आवश्यक आहेत. ...
Marathwada Crop Damage : सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने मराठवाड्यात खरीप पिकांचे नुकसान प्रचंड वाढले आहे. ४ हजार २५१ गावांतील तब्बल १६ लाख हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, तूर आणि फळबागा पाण्याखाली गेल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिलासा देणा ...
Santra Prakriya Kendra अमरावती, नागपूर, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यात संत्र्यांचे उत्पादन केंद्रीत आहे. संत्रा फळाचे सुमारे २५ ते ३० टक्के नुकसान काढणी पश्चात होते. ...
pik nuksan bharpai ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ...