Orange Orchard Crisis : संग्रामपूरातील शेकडो हेक्टर संत्रा बागा रोगराई, पानगळ आणि करपणामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. राज्य शासनाची फळबाग पुनर्जीवन योजना २००८ पासून सुरू असली तरी तब्बल १७ वर्षांतही ती प्रत्यक्षात उतरलेली नाही. जनजागृतीअभावी लाभ ...
Banana Market : शेतकरी ९ महिने मेहनत करून उभे केलेले केळीचे घड बाजारात कवडीमोल दराने विकले जात असल्याने जिल्ह्यात संतापाची लाट आहे. खर्च १०० ते १२० रुपये, पण व्यापार्यांचा भाव फक्त २ ते ३ रुपये परिणामी शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. (Banana Marke ...
rabi pik spardha 2025 राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. ...