मिझोरामसारख्या डोंगराळ राज्यातील असंख्य शेतकऱ्यांसाठी हवामान बदल यापूर्वीच वास्तव बनले असून उष्णता-प्रतिरोधक आणि अनिश्चित पावसात टिकून राहू शकणारी विदेशी पिकांचा पर्याय त्यांना अंगिकारावा लागत आहे. ...
राज्यात तीन दिवसांत अडीच लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या असून वरुणराजाच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे. दरम्यान उडीद, मूग आंतरपीक घ्या, असा सल्ला कृषीतज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिला आहे. ...