पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाने त्वरित पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे ...
Gadchiroli : जिल्ह्यात धान, कापूस, सोयाबीन, तूर, तीळ, मका यासह विविध पिकांची लागवड खरीप हंगामात केली जाते. यंदा सर्वाधिक क्षेत्रावर धान पिकाची पेरणी व लागवड करण्यात आलेली आहे. ...
Congress Harshwardhan Sapkal Mumbai PC News: शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यास महायुती सरकार गेले नाही. रब्बीच्या हंगामाकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे, या हंगामासाठी बियाणे व खते मोफत पुरवावी, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. ...
Bhandara : कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा वगळता अन्य बहुतेक पिकांच्या दरात हमीभावापेक्षा मोठी घसरण झाली आहे. मुगाचे दर १५६८ रुपयांनी गडगडले. तर उडदाचे दर ३८०० रुपयांनी कोसळले. ...
Maize Market Rate : राज्यात आज सोमवार (दि.१५) सप्टेंबर रोजी एकूण १८२२ क्विंटल मका आवक झाली होती. ज्यात ११० क्विंटल हायब्रिड, १५७ क्विंटल लाल, ४७७ क्विंटल लोकल, ८९६ क्विंटल पिवळ्या मकाचा समावेश होता. ...
Sharad Pawar to Devendra Fadnavis: शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट देवाभाऊ असा उल्लेख करताना, शेतकरी प्रश्नांवरून राज्य सरकारवर टीकेचे आसूड ओढले. ...