मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे मच्छीमार समाज, मत्स्यपालन करणारे शेतकरी आणि एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्था यांना मोठा फायदा होणार आहे. ...
Stamp Duty : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. वडिलोपार्जित शेती वाटपाच्या हुकूमनाम्याची नोंदणी आता सोपी होणार आहे. काय आहे निर्णय वाचा सविस्तर (Stamp Duty) ...