अखेर शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे" या योजनेंतर्गत प्रति शेतकरी कमाल ... ...
Tur Mar Rog : अमरावती जिल्ह्यात सततच्या पावसाने आणि वाढत्या जमिनीतील आर्द्रतेमुळे खरीप पिकांवर संकट ओढावले आहे. तुरीच्या पिकावर 'मर' रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, झाडांची पाने पिवळी पडून सुकू लागली आहेत. काही ठिकाणी झाडे जमिनीवरच वाळत असल्याचे चित्र ...