Basmati Rice Market : इराणमधील युद्धजन्य स्थितीमुळे बासमती तांदळाच्या निर्यातीला फटका बसला असताना, देशांतर्गत बाजारात मात्र बासमतीचे भाव थेट २० रुपयांनी वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात दर घसरले तरी मिलवाल्यांनी दरवाढ कायम ठेवल्याने तांदूळ बाजारात उ ...
अल्प मेहनत, अत्याधुनिक मळणी यंत्राद्वारे सोपी झालेली काढणी, मिळत असलेला समाधानकारक उत्पादनाचा उतारा आदींमुळे शेतकरी तूर शेतीत आपला पाया घट्ट रोवतांना दिसत आहे. निसर्गाच्या लहरीपणात देखील तूर शेती बऱ्यापैकी तग धरणारी असल्याने शेतकऱ्यांना फायद्याची ठरत ...
राज्याच्या बाजारात आज सोमवार (दि.१९) रोजी एकूण ११८० क्विंटल हरभरा आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक लोकल वाण ८१६ क्विंटल तसेच ३ क्विंटल लाल, ३ क्विंटल चाफा, ७ क्विंटल काट्या वाणाच्या हरभऱ्याचा समावेश होता. ...
खरीप हंगामात पावसाने धुळधाण केल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु मुबलक पाणीसाठ्यामुळे बीड जिल्ह्यात रब्बी हंगामात पेरणी वाढली आहे. आतापर्यंत विक्रमी १४९ टक्के पीक पेरा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पीक पेरा झाल्याचे आकडेवारीवरून दिसून ये ...
दोन्ही काट्यावरील वजनात दीड ते दोन टनाचा फरक समोर आला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, त्यांनी कारखान्याचे मॅनेजर गाडे यांना जाब विचारला. ...