लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी, मराठी बातम्या

Farmer, Latest Marathi News

पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा? - Marathi News | Crops in the water, dreams washed away; How to get rid of the debt, where to get money to continue farming? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?

घरांची पडझड, पशुधनाची मोठी हानी झाली आहे. मुढवी, धर्मगाव, बठाण, उचेठाण, ब्रह्मपुरी, माचनूर, रहाटेवाडी, बोराळे, ताडोर येथे शेतजमिनी तळ्यासारख्या दिसत आहेत. मोठ्या आशेने मेहनत करीत १३ एकरवर कांद्याची लागवड केली पण... ...

मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी - Marathi News | Floods in Marathwada damage crops on more than 3.3 million hectares, farmers frustrated by government norms | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी

आतापर्यंत राज्यात चित्र : ३३ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान, पंचनामे करतानाचे निकष : नुकसानीचा जीपीएस अद्ययावत असलेला फोटो, ई-पीक पाहणीत केलेली नोंदणी, ॲग्रिस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक  ...

'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी - Marathi News | 'Use PM Care Fund for farmers' loan waiver'; Uddhav Thackeray's big demand to the government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार अनुदान द्या; मागणी पूर्ण न झाल्यास मराठवाड्यातील शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरणार ...

विदर्भात पुन्हा पाऊस जोरात बरसणार, 'या' जिल्ह्यांना बसणार फटका ! अखेर केव्हा घेणार माघार? - Marathi News | Heavy rains will fall again in Vidarbha, 'these' districts will be hit! When will it finally withdraw? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात पुन्हा पाऊस जोरात बरसणार, 'या' जिल्ह्यांना बसणार फटका ! अखेर केव्हा घेणार माघार?

गडचिराेली, चंद्रपूर, गाेंदिया, भंडाऱ्यात जाेरात : नागपूरला रिमझिम, तापमानाची घसरण ...

चंद्रपूरमध्ये दोन तालुक्यात अतिवृष्टीने पाच हजार शेतकऱ्यांचे नुकसान; मंत्र्यांसह लोकप्रतिनिधी पाहणीसाठी बांधावर - Marathi News | Heavy rains in two talukas of Chandrapur cause damage to five thousand farmers; Ministers and public representatives visit dam for inspection | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरमध्ये दोन तालुक्यात अतिवृष्टीने पाच हजार शेतकऱ्यांचे नुकसान; मंत्र्यांसह लोकप्रतिनिधी पाहणीसाठी बांधावर

पाच हजार शेतकऱ्यांना फटका : पालकमंत्र्यांसह कृषी राज्यमंत्र्यांनी केली शेतीची पाहणी ...

अकोल्यातील ३०० शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या त्या हेकेखोर अधिकाऱ्यावर होणार कारवाई - Marathi News | Action will be taken against the negligent officer who caused loss to 300 farmers in Akola | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अकोल्यातील ३०० शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या त्या हेकेखोर अधिकाऱ्यावर होणार कारवाई

महसूलमंत्री बावनकुळे यांचा इशारा : नुकसानीचा अहवाल केंद्राकडे पाठविला जाईल ...

बिडगावात अज्ञाताने शेतातील ७०० केळीघड कापून फेकले; शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान - Marathi News | In Bidgaon, an unknown person cut and threw away 700 banana trees from the field; the farmer suffered a loss of lakhs of rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बिडगावात अज्ञाताने शेतातील ७०० केळीघड कापून फेकले; शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

चोपडा तालुक्यातील बिडगाव शिवारात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीने एका शेतात घुसून सुमारे ७०० केळीघड कापून फेकून दिले.  ज्यामुळे शेतकऱ्याचे अंदाजे १ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ...

'सर्वच गडगंज नसतात' भाजप महिन्याभराचे वेतन पूरग्रस्तांना देणार ! विजय वडेट्टीवारांच्या घोषणेवर भाजप प्रदेशाध्यक्षांचा टोला - Marathi News | 'Not everyone is a Rich' BJP will give a month's salary to flood victims! BJP state president hits out at Vijay Vadettiwar's announcement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'सर्वच गडगंज नसतात' भाजप महिन्याभराचे वेतन पूरग्रस्तांना देणार ! विजय वडेट्टीवारांच्या घोषणेवर भाजप प्रदेशाध्यक्षांचा टोला

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण : पूरपरिस्थितीवर कुणीही राजकारण करू नये ...