स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेले चार दिवस गोकुळ शुगरच्या गव्हाणीत बसून यंदाच्या गळीत हंगामासाठी ऊस दर जाहीर करण्याची, तसेच मागील हंगामातील शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम तातडीने देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. ...
Tur Market : हंगाम सुरू होण्याआधीच तुरीच्या दरांनी जोरदार उसळी घेतली आहे. खुल्या बाजारात तुरीचे दर साडेसात हजार रुपयांवर पोहोचल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी साठवणूक नसल्याने या दरवाढीचा फायदा मर्यादितच राहिल्याचं चित्र आहे. (Tur Market) ...
Solar Scheme : शेतकऱ्यांचा कायमचा डोकेदुखी ठरलेला वीज प्रश्न आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. 'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप कार्यान्वित झाले असून, दिवसा सिंचन शक्य झाल्याने रात्रीच्या धावपळीला पूर्णविरा ...
खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामात मात्र आशादायी चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील धरणे व जलसाठे भरल्यामुळे रब्बी हंगामासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले असून याचा थेट परिणाम पेरणीवर झाला आहे. ...
Chandrapur : किडनी विक्री प्रकरणात आणखी तीन पीडितांची ओळख पटली आहे. उत्तर भारतातील या तीन पीडितांची किडनीसुद्धा तामिळनाडूतील त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटलमध्येच काढण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. ...