वर्तमान : हंगामाच्या सुरुवातीलाच दाटून आलेलं ‘आभाळ’ एकदाचं महिनाभर पांगल की पोटात गोळा येतो. ‘हंगाम’ वांझ निघाला तर... या विचारानेच पोटात धस्सऽऽ होतं. उठता बसता ‘आभाळ’ न्याहाळणाऱ्या माणसाला आभाळाच्या रंग-रूपात बदल दिसला नाही तर; मनात उदास विचारांच का ...
पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका आणि इचलकरंजी नगरपालिकेने आवश्यक त्या उपाययोजना दि. १५ आॅगस्टपूर्वी पूर्ण करून त्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण महामंडळास सादर करावा, त्यानंतर कोणत्याही सबबी चालणार नसल्याचा इशारा विभागीय आयुक्त दी ...
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या कन्या वन समृध्दी योजनेची पहिली मानकरी रत्नागिरी तालुक्यातील चाफे - वरचीवाडी येथील माधवी मोहन मांजरेकर यांची कन्या ठरली आहे. त्यामुळे सामाजिक वनीकरण विभागातर्फे मांजरेकर कुटुंबाला दहा रोपे भेट देण्यात आली असून, मांजरेक ...
देवरूख शहरातील शिवाजी चौक ते बसस्थानक या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये मनसेच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. हे आंदोलन परवानगी न घेता केल्यामुळे देवरूख पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले. या आंदोलनाची दखल देवरुख नगरपंचायती ...
‘निर्मल वारी हरित वारी’ अभियानातून श्री संत मुक्ताई पालखी सोहळ्यातून दिंडीमार्गावर झाडे लावून बिया रोवून पर्यावरणाला हातभार लावण्याचा आगळावेगळा प्रयत्न होत आहे. ...
ललित : काहीजण मात्र कायम अवघडून जगतात नवं स्वीकारताना अन् जुनं विसरतानाही! ऋतू बदलण्याासाठीच असतात हे ठावूक असूनही त्यांच्या मनाचा ऋतू मात्र बदलत नाही. भर पावसातही कोरडीठाक तर वसंतातही रुक्ष रखरखीत असते ही प्रजाती. ...
यंदाच्या वृक्षलागवड मोहिमेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ९२ हजार ८५३ रोपे लावण्यात आली असून वृक्षलागवड मोहीम जिल्ह्यात गतिमान करण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांनी दिली. ...
राजमाचीच्या दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाचे कृषिदूत, गोपूज पाणी फाउंडेशन टीम यांनी गोपूजच्या जिल्हा परिषद शाळेत सिड बॉल तयार करण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत विद्यार्थी व पाणी फाउंडेशन टीम व कृषिदुतांनी मिळून एका तासात तब्बल ५२३ ...