Environment, Latest Marathi News
गणेशोत्सवात पर्यावरणपूरक सजावट करण्याकडे अनेकांचा कल असतो. अनेक ठिकाणी देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला जातो. ...
सरकारने शेतीमध्ये मायक्रो ईरिगेशन सारखे तंत्रज्ञान आणून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे काम केले. ...
विजेमुळे मंडळांना धोका अधिक असतो आणि अधिकृत वीजजोडणी घेणे हीच विजेची बचत असून, हीच मंडळाची सुरक्षा आहे. ...
मानवी हस्तक्षेपाने थोडेफार प्रदूषण होतेच ते दुरुस्त करण्याची प्रतिभा मुळातच निसर्गात असते; परंतु काही वेळा मर्यादेपलीकडे जाऊन प्रदूषण होते ...
नाशिक- अत्यंत मंगलमय वातावरणात, सुरक्षाविषयक सर्व प्रकारची काळजी घेत ध्वनी प्रदूषणविषयक सर्व कायदे काटेकोरपणे पाळत आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे जलप्रदूषणाला पूर्णपणे रोखण्याच्या निर्धाराने यंदाचा गणेश विसर्जन सोहळा व्हावा, हीच आजच्या काळाची गरज आहे ...
मंगलमूर्ती गणरायाच्या आगमनासाठी प्रत्येक घरात उत्साहाचे वातावरण असते. संकटमोचक देवता कुटुंबातील सगळ्यांना एकत्र आणायचे काम करते. ...
केवळ गणेशोत्सव नाही, तर प्रत्येक सार्वजनिक उत्सव साजरा करताना सामाजिक भान जपत ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. ...
बाप्पासाठी आपण आकर्षक सजावट, आरास करतो ती अर्थात पर्यावरणपूरक असायला हवी. ...