दुष्काळग्रस्त तालुक्यात कर्जवसुलीला स्थगिती देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी बँका आणि संबंधित विभागांना सूचना पाठविण्यात आल्या आहेत. यासोबतच थकित कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश आहे. ...
वीज भारनियमनामुळे शेतकरी संतप्त आहेत. ठराविक वेळापत्रकातही वारंवार वीज ट्रिप होते. यामुळे ओलित करता येत नाही. या विरोधात आवाज उठवित ६ गावांतील शेतकऱ्यांनी उप कार्यकारी अभियंत्यांकडे धाव घेत दिवसा सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी केली. ...
तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथील आशिष सुरेश चौधरी (३०) यांचा महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे हकनाक बळी गेला आहे. चौधरी यांच्या घराच्या पाठीमागे विद्युतवाहक खांब असून खांबाला ताण नसल्याने ट्रान्सफार्मरवरून येणाऱ्या तारा या चौधरी यांच्या शेतात लोंबकळत अ ...
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या शालिमार, मेनरोड येथे दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झालेली असताना सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यापाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...
राज्यातील २ लाख २८ हजार कृषीपंपांना आगामी काळात उच्चदाब वितरण यंत्रणेच्या माध्यमातून वीज जोडणी दिली जाणार असून यावर्षी राज्यातील ६ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत् ...
औद्योगिक क्षेत्रामध्ये चोवीस तास विद्युत पुरवठा करणे बंधनकारक असतानाही महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडीत केल्या जात आहे. यामुळे उद्योगांना फटका बसत असल्याने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याकडे वारंवार तक्रार करुनही कानाडोळा के ...
ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या काळासाठी एफपीपीसीएमुळे वीज दर वाढले आहेत. घरगुती वापराच्या विजेसाठी 400 युनिटपेक्षा अधिक वापर झाल्यास प्रती युनिट 18 ...
जिल्ह्यातील दुष्काळाचे सावट, वन्यप्राण्यांची दहशत या पार्श्वभूमीवर चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आमदार बाळू धानोरकर यांच्या प्रयत्नाने मोठा दिलासा मिळाला आहे. या तिन्ही जिल्ह्यात आता सातही दिवस ‘थ्री-फेज’ वीजपुरवठा सुरू होणार ...