उद्याेग, व्यवसाय तसेच प्रत्येक घरी वीज जाेडणी घेतली जाते. त्यामुळे वीज ही अत्यावश्यक गरज बनली असल्याने प्रत्येक गावापर्यंत व प्रत्येक घरी वीज जाेडणी देण्याच्या उद्देशाने शासन प्रयत्नशील आहे. मार्च २०२० पासून काेराेनाचे संकट सुरू झाले. संपूर्ण आर्थिक ...
ब्राह्मणगाव : सद्या वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांकडे थकित वीज बिल वसुली सक्तीची करण्यात येत असून बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. अनेक ग्राहकांच्या जिल्हा बँकेत ठेवी अडकलेल्या आहेत. त्या ठेवींमधून वीज बिल भरणा करून घेण्याची मागणी येथील ...
आंबिवली मोहने येथील एनआरसी कंपनीची जागा अदानी समूहाने लिलावात घेतली आहे. या कंपनीकडे वीज बिलापोटी असलेली थकबाकीची रक्कम अदानी समूहाने चुकती केली आहे. ...
सन २०१८ पूर्वीपर्यंत ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पथदिव्यांच्या विद्युत देयकाचा भरणा जिल्हा परिषद करायची. परंतु, त्यानंतर पथदिव्यांचे देयक अदा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाकडे देण्यात आली. २०१८ पूर्वी व नंतर वेळोवेळी पथदिव्यांचे विद्युत देयक अद ...