नागरिकांच्या प्रलंबित अर्जाचा स्थानिक पातळीवर निपटारा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर दरम्यान 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा' उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ...
राज्यातील पूर्ण गावांचे विद्युतीकरण झाल्याचे यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर जिल्ह्यातील गावांचा प्रश्न उपस्थित केल्याने राज्य शासनाने गावांचे सर्वेक्षण करून प्रस्ताव तयार केला होता. ...