रेल्वे, बसस्थानके, फुटपाथ, सिग्नल, हॉटेल, खाणावळी, वीटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने तसेच बालमजूर असण्याची शक्यता असलेल्या सर्व ठिकाणी शोध घेतला जाणार ...
वीटभट्टी तसेच वाडी, तांड्यावरील तसेच कारखाने व अन्य कुठल्याच ठिकाणची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी दरवर्षी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यात येते. ...