मुंबईतील न्हावाशेवा बंदरावर दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. २० टनपेक्षा जास्त हेरॉईन जप्त केले आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. ...
कच्छ जिल्ह्यात जखाऊ बंदराजवळ तटरक्षक दल आणि एटीएसच्या संयुक्त पथकाने ड्रग्ज घेऊन जाणारी बोट समुद्राच्या मध्यभागी अडविली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...