लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

स्वच्छता करू, कास जपू या.. , विद्यार्थ्यांकडून संदेश - Marathi News | Let us clean. Kasha Japa, message from students | Latest satara News at Lokmat.com

सातारा :स्वच्छता करू, कास जपू या.. , विद्यार्थ्यांकडून संदेश

कास पठार व तलावाची स्वच्छता करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. याच भावनेतून तब्बल दोनशे विद्यार्थ्यांनी कास तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. चार तास श्रमदान करून विद्यार्थ्यांनी प्लास्टिकसह तब्बल एक टन कचरा गोळा करून स्वच्छता करू या.. कास जपू या असा ...

जायकवाडी @ १००% : आवक वाढल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग - Marathi News | Jaikwadi @ 100%: Water flow from the dam due to inward growth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी @ १००% : आवक वाढल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग

 पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यास परतीच्या पावसाने गेल्या २४ तासात तडाखा दिल्याने तेथील धरण समुहातून मोठ्याप्रमाणात आज सकाळ पासून विसर्ग करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. ...

बाडापोखरण पाणीयोजनेचा बोजवारा; जि.प.ची निष्क्रियता, भूमिपुत्र तहानलेले, पाणी मात्र इतर तालुक्यांना - Marathi News | Badopokharan waterlogging; Zilla's inaction, thirsty land, water but other talukas | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बाडापोखरण पाणीयोजनेचा बोजवारा; जि.प.ची निष्क्रियता, भूमिपुत्र तहानलेले, पाणी मात्र इतर तालुक्यांना

पालघर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पश्चिम किनारपट्टीवरील २९ गावे, पाड्यांतील महिलांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. ...

पुण्यातील खडकवासला धरणातून 6 हजार क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग - Marathi News | 6,000 cusecs of water flow from the Khadakvasla dam in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील खडकवासला धरणातून 6 हजार क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग

पुण्यात धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने शुक्रवारी ( 22  सप्टेंबर ) सकाळपासून खडकवासला धरणातून मुठा नदीत 6 हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात आहे. ...

जायकवाडीतून पाणी सोडलेच नाही, अफवेमुळे गोदाकाठच्या गावांमध्ये भीती तर प्रशासनास डोकेदुखी - Marathi News | Do not leave water from Jaikwadi, rumors threaten Godavari's villages, and administrative headaches | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जायकवाडीतून पाणी सोडलेच नाही, अफवेमुळे गोदाकाठच्या गावांमध्ये भीती तर प्रशासनास डोकेदुखी

पैठण येथील जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आल्याची अफवा पसरल्याने गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ...

समाधानाची बरसात! १११ टक्के पाऊस, बळीराजा सुखावला, १९ धरणे भरली, रब्बी हंगामाला होणार फायदा   - Marathi News |  Solution! 111 per cent rainfall, beggars dried, 19 dams full, rabbi harvesting will benefit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समाधानाची बरसात! १११ टक्के पाऊस, बळीराजा सुखावला, १९ धरणे भरली, रब्बी हंगामाला होणार फायदा  

पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत चालू हंगामात १११ टक्के पाऊस झाला आहे; तसेच जिल्ह्यातील २५ पैैकी १९ धरणे भरल्याने पुणे शहरातील नागरिकांबरोबर जिल्ह्यातील शेतकºयांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. ...

धरणांचे आॅडिट लांबणीवर, महापालिकेला स्मरणपत्र   - Marathi News | Remembrance of the dams on Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धरणांचे आॅडिट लांबणीवर, महापालिकेला स्मरणपत्र  

केंद्रीय हवामान खात्याने गेल्या शंभर वर्षांतील पावसाची आकडेवारी न दिल्याने मुंबईतील धरणांचे स्ट्रक्चरल आॅडिट लांबणीवर पडले आहे. वर्षभरापासून पाठपुरावा करूनही हवामान खात्याने संबंधित माहिती पुरविण्याचे कष्ट घेतलेले नाहीत. त्यामुळे पालिकेला पुन्हा एकदा ...

सूर्याचे पाणी रोखण्यासाठी सोमवारी बंद, ८० टक्के पाणी हे वसई-विरार, मीरा-भार्इंदरला : शेती- बागायतीसह अनेक नळ पाणीपुरवठा योजना संकटात - Marathi News |  Closed on Monday to stop the sun's water, 80 percent of water is available in Vasai-Virar, Mira-Bharinder: several faucet including agriculture- horticulture | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सूर्याचे पाणी रोखण्यासाठी सोमवारी बंद, ८० टक्के पाणी हे वसई-विरार, मीरा-भार्इंदरला : शेती- बागायतीसह अनेक नळ पाणीपुरवठा योजना संकटात

- हितेन नाईक  पालघर : जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पातील सुमारे ८० टक्के पाणी हे वसई-विरार, मीरा-भार्इंदरला वितरीत होणार असल्याने पालघर, डहाणू, विक्रमगड तालुक्यातील शेतकºयांच्या शेती- बागायतीसह अनेक नळ पाणीपुरवठा योजना संकटात सापडल्या आहेत. पालघरवासियास ...