महाराष्ट्रामध्ये तूर हे महत्वाचे कडधान्य पीक आहे. तूर पिकामध्ये मर, फायटोप्थोरा आणि वांझरोग हे महत्वाचे रोग आहे. बदलत्या वातावरणामुळे व एकच एक पीक घेत असल्यामूळे तूर पीक जैविक व अजैविक घटकाला बळी पडत आहे. ...
निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने हजारो कोटींचा निधी मंजूर केला असून तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर मदत तर मिळालीच आहे पण हे निर्णय केवळ निवडणुकींना समोर ठेवून घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्य ...
Cotton-Soybean Subsidy : अनुदानासाठी राज्यातील एकूण पात्र खातेदारांपैकी ८० लाख वैयक्तिक खाते तर १६ लाख संयुक्त खातेदार आहेत. तर वैयक्ति खातेदारांपैकी १३ लाख खातेदारांना आपले आधार समंतीपत्र कृषी विभागाकडे सादर केलेले नाही. तर १६ लाख संयुक्त खातेदारांन ...
नवरात्रीच्या आणखी एक पैलूची ओळख जाणून घेऊया. मार्कंडेय पुराणानुसार अशा नऊ वनस्पती ज्या निरनिराळ्या रोगांना बरे करतात तशाच आयुर्वेदातही औषधी वनस्पतीमध्ये नवदुर्गा आहेत. ...
उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी', असे सुमारे ३०-४० वर्षांपूर्वी मानले जायचे. मध्यंतरीच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. परिस्थिती आमूलाग्र बदललेली आहे. आज शेतीव्यवसाय व शेतकरी हा शहरीकरण झालेल्या लोकांच्या दृष्टीने एक उपहासाचा वि ...
गहू पिकाच्या वाढीच्या विशिष्ट अवस्थेत पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकास एक, दोन किंवा तीन पाणी देऊन अपेक्षित उत्पादन मिळविता येऊ शकते. अशा वेळी कमी पाण्यात येणारे वाण पेरणीसाठी फायदेशीर ठरू शकतात. ...