Crop insurance, Latest Marathi News
बीड : रबी २०१९ या हंगामात पीकविमा काढलेल्या १ लाख ७९ हजार शेतकऱ्यांचे विमा दावे अद्याप अस्पष्ट आहेत. करारानुसार ... ...
वाहन अपघातात पत्नीचा झाला होता मृत्यू ...
१० हजार ६४ शेतकऱ्यांना अॅग्रीकल्चर इन्शूरन्स कंपनीकडून ८१ लाख ४१ हजार ८८ रुपयांची नुकसान भरपाई पीकविम्यापोटी देण्यात आली. ...
गेल्या अनेक दिवासांपासून पीक विम्याच्या थकबाकीचा प्रश्न प्रलंबित होता. ...
केंद्र आणि राज्य सरकारांनी या विषयाबाबत साकल्यपूर्ण विचार करून पीक विमा योजना यशस्वीरीत्या राबविण्यासाठी परिणामकारक उपाययोजना राबविण्याची गरज आहे. ...
येवला तालुक्यात आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील मका, सोयाबीन, कांदा रोपे, द्राक्ष आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यास सुरुवा ...
बीड : विमा कंपनीनी अर्ज नाकारल्याने प्रधानमंत्री पीकविमा योजनेतील लाभार्थी लाभापासून वंचित राहिलेले आहेत. गतवर्षीच्या खरीप व रबी हंगामासाठी ... ...
कृषी आयुक्तालयात पडताळणीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याने शेतकऱ्यांना विमा भरपाईची प्रतिक्षा कायम आहे. ...