कऱ्हाड येथील मारुतीबुवा कऱ्हाडकर मठाचे मठाधिपती बाजीरावमामा कऱ्हाडकर हे संशयास्पदरीत्या बेपत्ता झाले आहेत. सोमवारी दुपारी बँकेतून जाऊन येतो, असे सांगून ते मठातून निघून गेले. त्यानंतर ते परतले नसल्याची फिर्याद त्यांचे चुलते शरद बाबूराव जगताप यांनी कऱ् ...
अंकुश लांडगे यांच्या हत्येतील आरोपीवर पाळत ठेऊन सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास धावडेवस्ती भोसरी येथे अज्ञातांनी हल्ला चढविला.या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. ...
आभासी चलनात गुंतवणुकीतून नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याविरोधात नेरुळच्या व्यक्तीने ४ लाख १६ हजार रुपयांच्या फसवणुकीची तक्रार केली आहे. ...
जिल्हाधिकाऱ्यांनी सुरु केलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतूक तक्रार निवारण कक्षाच्या स्थापनेनंतर चोवीस तासाच्या आत पहिली तक्रार घोलवड ग्रामपंचायतीविरुद्ध नोंदविण्यात आली. ...
विश्वास पाटील ।कोल्हापूर : व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनातील वाढती वैफल्यग्रस्तता हेच समाजातील हिंसाचार वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्या गतीने हा हिंसाचार वाढत आहे तो समाजाला कुठे नेऊन ठेवणार आहे हे परमेश्वरालाच ठाऊक ...