संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
E-pass : मुंबईसह राज्यभरात कडक निर्बध लागू असतानाही नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडताना दिसले. मुंबईत तपासणीदरम्यान होणारी गर्दी टाळण्यासाठी पोलिसांकडून कलर कोडिंग सिस्टिम लागू करण्यात आली. मात्र, त्याचाही नागरिक गैरफायदा घेऊ लागल्यामुळे पोलिसांवर ता ...
Mumbai unlock : गेल्या दीडेक वर्षापासून मुंबईकर कोरोनाशी दोन हात करत आहेत. लॉकडाऊन, कठोर निर्बंध आणि आता पुन्हा अनलॉकच्या प्रवासात मुंबईकरांनी कोरोनावर एकहाती विजय मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. ...
No e-pass needed for inter-district travel: कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या ( लेव्हल्स) ठरविल्या आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरें ...
CoronaVirus : सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल बंदच असली, तरी अन्य सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होईल. मात्र त्यातून उभ्याने प्रवास करता येणार नाही. ...
Uddhav Thackeray : कोणत्याही पातळीवर कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रमांना गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या, नाहीतर थेट जिल्हाधिकाऱ्यांवरच कारवाई केली जाईल, या शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची हजेरी घेतली. ...
Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी चित्रपट आणि टीव्ही मालिका निर्मात्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. दुसऱ्या लाटेमुळे लाॅकडाऊन लावावा लागला. ...
Corona virus: राज्यात १४,४३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आजपर्यंत एकूण ५५,४३,२६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०५ टक्के एवढे झाले आहे. ...