देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: नाना पटोले यांनी साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नाना पटोले यांनी भाजपासह महायुतीवर जोरदार टीका केली. ...
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लातूर जिल्ह्यामध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. येथील माजी खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी भाजपाला रामराम ठोकला असून, त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: रामटेकच्या जागेची अदलाबदली करण्याबाबत उद्धव ठाकरेंसोबतचे काँग्रेसचे सर्व प्रयत्न अपयशी ठररल्यानंतर रामटेकमध्ये सांगली पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता असून, येथून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेले काँग्रेसचे राजेंद्र मु ...