देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मुंबई : फेसबुकवर स्थानिक आमदाराबाबत पोस्ट टाकल्याच्या रागातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी घाटकोपरच्या असल्फा परिसरात काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा तलवार हल्ला करून खून ... ...
Amritsar Train Accident : रावणदहन पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेननं चिरडल्याची हृदयद्रावक घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये 19 ऑक्टोबरच्या रात्री घडली. या भीषण दुर्घटनेत 61 जण मृत्युमुखी पडले, तर 72 जण जखमी झाले. ...
काँग्रेस पुन्हा एकदा घराघरांत पोहोचविण्यासाठी नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याच्या हेतूने कोल्हापुरात येत्या २३ व २४ आॅक्टोबरला जिल्हा काँग्रेसतर्फे कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत ६०० कार्यकर्त्यांची नोेंदणी झाली आह ...
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन करणे ही गोष्ट सध्याच्या स्थितीत काँग्रेससाठी कठीण आहे, असे मत त्या पक्षाचे नेते सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केले आहे. ...
काल खा.राजीव सातव यांनी जनसंघर्ष यात्रेच्या पार्श्वभूमिवर घेतलेल्या बैठकीस माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर समर्थकांनी दांडी मारली होती. रविवारी गोरेगावकर यांनी आपल्या निवासस्थानी बैठक घेत वेगळे नियोजन केले. तर या यात्रेतील सभेच्या ठिकाणावरूनही वेगवेगळ् ...