देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Who is Sanjay Rathod? Name involve in Pooja Chavan Suicide Case: १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. ...
काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मध्य प्रदेशामधील बैतूल जिल्ह्यातील सारणी येथे शूटिंग स्थळ असलेल्या कोल हॅन्डलिंग प्लांटच्या गेटवर कंगनाविरोधात जबरदस्त आंदोलन केलं. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि वाटर कॅननचा व ...
LAC वरील डिसएंगेजमेन्टवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर संरक्षण मंत्रालयाकडून शुक्रवारी निवेदन जारी करण्यात आले. यानंतर, आता राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा डिसएंगेजमेन्टवरून केंद्र सरकारला तीन प्रश्न करत उत्तर मागितले ...
"सुरजेवाला यांना भाजपमध्ये बराच इंटरेस्ट आहे. तसेच ते भाजप नेत्यांचा मोठा सन्मानही करतात. सुरजेवाला यांना भाजपचे सर्वच मोठे नेते एवढ्या चांगल्या पद्धतीने आठवतात. ते त्यांच्यापासून एवढे प्रभावित आहेत. की..." ...
Thane politics News: स्थायी समितीत अर्थसंकल्पावरील चर्चा सुरु असताना नगरसेवकांमध्ये थेट अंगावर खुर्ची फेकेपर्यंत राडा झाला. यावेळी सभागृहात महिला सदस्य देखील उपस्थित होत्या. परंतु हे सदस्य त्याचेही भान विसरल्याचे दिसून आले. ...