देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
कुरुक्षेत्र येथून लोकसभा निवडणूक लढवू इच्छित होते. भाजपाही त्यांना उमेदवारी देण्यास तयारी होती. परंतु नवीनचे वडील ओमप्रकाश जिंदल यांनी त्यांची समजूत काढली. ...
देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेस सध्या अनेक संकटांचा सामना करत आहे. जितिन प्रसाद यांनी काँग्रेस सोडली. नवोजत सिंग सिद्धू आणि सचिन पायलट नाराज आहेत. ...
काँग्रेस नेते गौरव पांधी यांनी म्हटले आहे, की 20 दिवसांपेक्षा कमी वय असलेल्या गाईच्या वासराच्या सीरमचा वापर कोव्हॅक्सीनमध्ये केला जातो. असे असेल, तर यासंदर्भात सरकारने आधीच माहिती का दिली नाही, यामुळे धार्मीक भावनाही दुखावल्या जाऊ शकतात. ...