Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय Read More
पर्यावरण असंतुलनावर मात करण्यासाठी महाराष्ट्राला नवी दिशा देणारा, राज्याला सुजलाम सुफलाम करणारा आणि देशात हरित महाराष्ट्र अशी नवी ओळख देणारा ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या वृक्षलागवडीतूनच उद्याचा हरित महाराष्ट्र साकार क ...
राज्यातील शेतकऱ्याला समृद्ध करणे व ग्रामीण भागात पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देणारा, ओबीसी मुला-मुलींना सवलत तसेच पाचवी ते दहावीतील मागास मुलींना शिष्यावृत्ती योजना जाहीर करून शैक्षणिक विकास साधणारा व दुर्बल घटकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प अर ...
यंदा राज्यभरात ३३ कोटी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्याला ९८ लाख ३९ हजार वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट मिळालेले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ‘एक घर, दोन वृक्ष’ ही मोहीम लोकसहभागातून प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन पालकमंत्री ...
महापालिकेच्या पाणीपुरवठा योजना, इमारती, पथदिवे, विविध प्रकल्पांचे वर्षाला सुमारे १०० कोटी रुपये येणारे विजेचे बिल पाहता महापालिका आता ४२ मेगावॅट सौर वीजनिर्मिती करणार आहे. महापालिकेचा ७० टक्के वीजवापर हा सौर ऊर्जेवर होणार आहे. ...
स्वप्नवत वाटणारी रोबोटिक शल्यक्रिया आता नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) वर्षभरात सुरू होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतल्याने जिल्हा खनिज प्रतिष्ठान समितीने यंत्राच्या खरेदीसाठी १६ कोटीं ...
पांदण रस्ते व नाल्यांच्या बांधकामासह यावर वृक्षारोपण करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत असून यासाठी उप विभागीय अधिकारी यांना नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात येणार आहे. डिझेल व मशीनच्या भाड्यापोटी होणारा खर्च भागविण्यासाठी विधानसभा मतदारसंघन ...
पावसाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी शहराच्या विविध भागात कामासाठी वीज कंपन्यांनी खोदलेले खड्डे बुजवून त्याचे योग्य प्रकारे पुनर्भरण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले. ...
हुडकेश्वर नरसाळा या भागातील पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण करून १५ ऑगस्टपर्यंत सर्व नागरिकांना नळाचे कनेक्शन देऊन पिण्याचे पाणी द्या. एकही कुटुंब पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता मनपा अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच जनसंवाद ...