श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
PMC Election 2026 पुण्यातील प्रभाग क्रमांक ३६ (क) मधून भारतीय जनता पक्षकडून सई थोपटे हिला महानगरपालिकेचं अधिकृत तिकीट देण्यात आलं असून, ती सध्या महाराष्ट्रातील सर्वात तरुण उमेदवार ठरली आहे ...
इतका द्वेष, इतका तिरस्कार! विलासरावांच्या निधनाला १३ वर्षे झाल्यानंतर त्यांच्या आठवणीही नष्ट व्हाव्यात ही कामना भाजपाने करावी? असा सवाल प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे. ...
उमेदवारांनी निवणूक अर्ज भरताना सोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रामधील मालमत्तांचे आकडे पाहून सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या श्रीमंतीकडे बघून हेवा वाटत आहे. ...
शिंदेसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी भाजपाचे नेते आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर ड्रग्ज प्रकरणावरून निशाणा साधला. विनोद गंगणे यांच्या निवडीवरून तानाजी सावंत भडकले. ...