मोठी खळबळ उडाली असून उपायुक्तांना निलंबित करण्यात आले आहे. एकीकडे नातेवाईक नाराज असताना दुसरीकडे तरुणीने आता काहीही झाले तरी निर्णय बदलू शकत नाही, असे म्हटले आहे. ...
"राहुल गांधी यांनी सर्वांना सांगायला हवे की, जातवार जनगणनेने गरिबी दूर झाली असती, तर बिहारमधील गरिबी का दूर झाली नाही? देशात 60 वर्षे काँग्रेसचे सरकार होते. या काळात जात जनगणना करून देशातील गरिबी का दूर करण्यात आली नाही?" ...
Prashant Kishor And Narendra Modi : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी जातनिहाय जनगणनेवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ...
Extra Marital Affair: बिहारमधील कटिहार येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका व्यक्तीने त्याच्या पोलीस शिपाई असलेल्या पत्नीचे पोलीस इन्स्पेक्टरसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. ...
Deputy Commissioner Love Marriage: बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील बेगुसराय नगरपालिकेच्या उपायुक्तांनी एका मुलीचे अपहरण केल्याचा आरोप झाला होता. मात्र प्रत्यक्षात ही घटना प्रेमप्रकरण असल्याचं समोर आलं आहे. ...