पटना : केंद्रातील भाजप सरकारकडून एससी/एसटी कायद्यामध्ये केलेल्या बदलांमुळे उत्तर भारतामध्ये काही संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदचा परिणाम बिहारमध्ये सर्वाधिक पहायला मिळाला आहे. रस्ते आणि ट्रेन बंद करण्यात आल्या होत्या. या राज्यात काही ठिकाणी हिंसा झाल ...
कुत्र्यांच्या भुंकण्याबरोबरच त्यांच्या खोलीतील बाथरूमची स्थिती अत्यंत वाईट असल्याची तक्रार लालू यांनी केली आहे. या बाथरुममधून दुर्गंधी येते असे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे लालूप्रसाद यांनी काही नव्या मागण्या समोर ठेवल्या आहेत. ...
बिहारच्या जगप्रसिद्ध ‘मिथिला’ चित्रकलेने रेल्वेच्या सर्व ट्रेन सुशोभित होत आहेत. या चित्रकलेने सुशोभित करण्यात आलेली ‘बिहार संपर्क क्रांती’ एक्स्प्रेस पाहून प्रवासी हरखून गेले. नवी दिल्लीहून दरभंगाकडे शुक्रवारी रवाना झालेल्या या एक्स्प्रेसचा प्रत्येक ...