केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी आज अर्थसंकल्प सादर केला. यात, परराष्ट्र मंत्रालयासाठी एकूण २२११८.९७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा आकडा गेल्या वर्षी २०५१६.६१ कोटी रुपये एवढा होता. ...
गेल्या वर्षीच बांगलादेशात सत्तांतर झाले. यानंतर, माजी पंतप्रधान शेख हसीना भारताच्या आश्रयत आल्या. खरे तर १९७१ साली भारताने बांगलादेशच्या निर्मितीत मोठे योगदान दिले होते. मात्र आता त्याच बांगलादेशात कट्टरवाद्यांचे समर्थन असलेले मोहम्मद युनुस सत्तेवर आ ...