भिवंडी : मोहर्रम निमीत्ताने शहरातील विविध मुस्लिम मोहल्ल्यात २९ पंजे तर ६८ ताजीयाची स्थापना करण्यात आली होती. त्यापैकी काही ताजीया आणि पंजांचे आज रोजी मिरवणूक काढून त्यांना ठंडे(विसर्जीत)करण्यात आले. ताजीया स्थापन केलेल्या काही ठिकाणी काल रात्रीपासून ...
भिवंडी : शहरातील वाडारोड,कल्याणरोड आणि ठाणारोडला जोडणाऱ्या स्व.राजीवगांधी उड्डाणपुलाला पडलेले भगदाड दुरूस्त करण्याचे काम नुकतेच पुर्ण झाले असुन तब्बल पंधरा दिवसांनंतर उद्या शुक्रवारी या पुलावरून नियमीतपणे वहातूक सुरू होणार आहे. या उड्डाणपुलाचे आयुष्य ...
भिवंडी : राज्यातील कापड व्यवसाय मंदीच्या खाईत लोटला जात असताना शासनाने वीज दरवाढ केली आहे. त्यामुळे राज्यातील यंत्रमाग मालक व वस्त्रोद्योग उद्योजक हैराण झाले असुन हा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर चालला आहे. याकडे राज्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्यासा ...
शहरातील राजीव गांधी स्मृती उड्डाणपुलाच्या स्लॅबचा काही भाग कोसळून भगदाड पडल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली आणि पालिकेच्या बांधकाम विभागातील अभियंत्यांचे पितळ उघडे पडले. ...