भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मर्यादित षटकांच्या मालिकेत विश्रांती देण्यात येणार आहे. ...
हेतुसंबंध जपण्याच्या मुद्यावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) भारताचे माजी खेळाडू सचिन तेंडुलकर आणि सौरव गागुलीसह अन्य माजी खेळाडूंना खडसावलं आहे. ...