समांतर जलवाहिनी योजनेचे डिझाईन मनपाने तब्बल १२ वर्षांपूर्वी तयार केले होते. २०२५ मध्ये शहराची संभाव्य लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार केली होती. शहर झपाट्याने वाढत आहे. सातारा-देवळाईसारखा महत्त्वाचा भागही आता मनपा हद्दीत समाविष्ट करण्यात आला ...