अपुरा पाऊस आणि मागील चार वर्षांतील हळदीचे दर घटल्यामुळे शेतकऱ्यांनी अन्य पिकांना पसंती दिली होती. ४० टक्केपर्यंत हळदीचे क्षेत्र घटल्यामुळे आवक प्रचंड घटली आहे. हळदीचे सौदे सुरू झाल्यापासून प्रति क्विंटल १० हजार रुपयांपेक्षा जास्तच दर राहिला आहे. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंबा हंगामामध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला विशेष महत्त्व असते. यावर्षी पाडव्यादिवशी तब्बल ९१,७३० पेट्यांची आवक झाली असून, यामध्ये ७० टक्के आंबे कोकणातून विक्रीसाठी आले आहेत. ...
आज दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी राज्यात कांद्याचे बाजारभाव घसरल्याचे दिसून आले. लासलगाव, पिंपळगाव, येवला या बाजारसमित्या बंद राहिल्याने नगर, संगमनेर, पुणे परिसरात कांदा विक्रीसाठी आला. ...
गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर आंबा काढणी करणारे काही बागायतदार आहेत. परंतु पाडव्यालासुध्दा ५० ते ५५ हजार आंबा पेटी विक्रीला असेल असे सांगण्यात येत आहे. ...
लासलगाव पिंपळगावसह नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या कांदा बाजारसमित्यांमध्ये हमाल-मापारी लोकांनी संप पुकारल्याने जवळपास आठ दिवस कांद्याचे लिलाव ठप्प असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. प्रत्यक्षात या संपाला कारणीभूत खरे लोक कोण आहेत? हे शेतकऱ्यांना समजल् ...
पुनर्मोहरामुळे अनेक ठिकाणी फळगळ झाल्याने दि. १५ मे नंतर आंब्याचे प्रमाण फारच कमी असेल. सध्या झाडावर करवंद, वाटाणा, सुपारी या आकाराचा आंबा आहे. हा आंबा बाजारात येण्यासाठी जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. ...
चोखंदळ पुणेकरांची फसवणूक टाळावी आणि वाजवी दरात अस्सल देवगड हापूसचा आस्वाद घेता यावा, या उद्देशाने मार्केटयार्ड येथे आंबा महोत्सव सुरू करण्यात आले आहे. ...