अहमदनगर जिल्ह्यात आज (९आॅगस्ट) ३८४ कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत ६ हजार २५० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६४.२५ टक्के इतकी आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ...
नेवासा शहरात सुरू असलेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे आठ दिवसाच्या जनता कर्फ्युला रविवारी (९ आॅगस्ट) सुरूवात झाली. पहिल्या दिवशी शहरात शुकशुकाट जाणवत होता. ...
कर्नाटक सरकारने कर्नाटकमधील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीतून हटविल्याच्या घटनेचे पडसाद राज्यात उमटले आहेत. राहाता शहरात या घटनेच्या निषेधार्थ रविवारी (९ आॅगस्ट) शिवसेनेचे नेते, पालिकेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांच्या ने ...
श्रीगोंदा : तालुक्यातील वांगदरी शिवारातील डोमाळवाडीजवळ घोडनदीपत्रात पोलिसांंनी छापा टाकून अवैध वाळू चोरी करणारे तीन ट्रक, चार ब्रास वाळू असा एकूण २७ लाख १६ हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. रविवारी (९ आॅगस्ट) मध्यरात्री अडीच वाजता ही कारवाई केल ...
राहुरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोटारसायकल चोर रामदास दौलत कोळसे (वय ३२, रा. गडदे आखाडा) यास रविवारी (१० आॅगस्ट) अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत. ...
अहमदनगर जिल्ह्यात आज (१०आॅगस्ट)३८४ कोरोनाचेरुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे आजपर्यंत ६ जार २५० रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान आज दुपारपर्यंत ४१ नवे कोरोनाच रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ६७.३४ झाली आहे. ...
कोरोना प्रतिबंधासाठी तहसील कार्यालयात प्रशासन, व्यापारी व काही पक्ष संघटनेच्या वतीने पाच दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या जनता कर्फ्यूला राष्ट्रवादी काँग्रेस वगळता सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला होता. दरम्यान यातून शिवसेना, भ ...