भांबोरा (ता. कर्जत ) गावालगतच्या सिद्धटेक, बेर्डी, दुधोडी या गावांच्या सीमेवरून तेहतीस फूट राखीव शिव रस्ता आहे. हा रस्ता शेतक-यांनी अतिक्रमण करून चार महिन्यापासून रस्ता बंद केला आहे. यामुळे भांबोरा, दुधोडी, बेर्डी या गावातील नागरिकांचा सिद्धटेकशी संप ...
कोरोना प्रतिबंधासाठी तहसील कार्यालयात प्रशासन, व्यापारी व काही संघटनेच्या वतीने ८ आॅगस्टपासून पाच दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या जनता कर्फ्यूला राष्ट्रवादी काँग्रेस वगळता सर्वच राजकीय पक्ष, संघटनांनी विरोध केला आहे. रविवारपास ...
अहमदनगर : पुणे, मुंबई आणि चाकण.येथून येणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने कोरोनाबाधित रुग्णांचा जीव सध्या गॅसवर आहे. शनिवारी ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध न झाल्याने प्रशासनाचीही धावपळ उडाली. आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दहा हजारांच्या जवळपास पोह ...
अहमदनगर जिल्ह्यात (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजल्यापासून शनिवारी (८आॅगस्ट) सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोरोनाच्या रूग्ण संख्येत ६४६ ने वाढ झाली. तर आज दिवसभरात ५३३ रुग्णांंना डिस्चार्ज मिळाला. तर कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यात १०० हून अधिक जणांचा मृत्यू ...
राहुरी, नगर व पारनेर तालुक्यातील २३ गावांमध्ये के. के रेंज अधिग्रहण होणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. अधिग्रहण होणार नसल्याचे आश्वासन राजकीय नेत्यांकडून अनेक वर्षांपासून दिले जात आहे. परंतु मागील दोन महिन्यांपूर्वी सैन्य दलाकडून संबंधित क् ...
र्जत तालुक्यातील रातंजन येथे दोन शाळकरी मुलांचा सीना नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (८ आॅगस्ट) तीन वाजण्याच्या सुमारास घडली. ही दोन्ही मुले नदीवर पोहण्यासाठी गेली होती. ...
राहुरी तालुक्यातील गुह परिसरातील रोहन बबन ओहळ (वय १९ ) या तरुणाने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (७ आॅगस्ट) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. ...
सावेडीतील वैदुवाडी येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने हा परिसर २० आॅगस्टपर्यंत सील केला आहे. महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी शनिवारी (८आॅगस्ट) आदेश काढून हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. ...