राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी मंगळवारी (११ आॅगस्ट) शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर मंत्री गडाख यांनी हातात शिवबंधन बांधून प्रवेश केला. ...
राणे नेहमी माझ्यावर टीका करतात. गुलाबराव पाटील किती वेळा शुध्दीत असतात? अरे मी नेहमी भगव्याच्या धुंदीत असतो. मी तुमच्यासारख्या गद्दाराच्या यादीत नाही, अशी टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी राणे पिता-पुत्रांवर केली. ...
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. कोतुळ येथे ९ मिलिमीटर तर मुळानगर येथे ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोतूळ येथून ३ हजार ८२२ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. यामुळे मुळा धरणात ५५ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे, अशी म ...
श्रावण मासानिमित्त गंगा स्नानासाठी गेलेल्या दोन तरुणांंना गोदावरी नदीपात्रात जलसमाधी मिळाली. ही घटना सोमवारी सकाळी श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळवाडगांव येथे घडली. ...
साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राज्य शासनाने सोमवारी (१० आॅगस्ट) के. एच. बगाटे यांची नियुक्ती केली आहे. साईसंस्थानचे चौथे सीईओ म्हणून बगाटे हे मंगळवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर पदभार स्वीकारणार आहेत. ...
कोरोनामुळे निधन झालेल्या १२ जणांचे मृतदेह चक्क एकाच शववाहिकेतून वाहून नेण्याचा प्रकार रविवारी (९ आॅगस्ट) नगरच्या जिल्हा सरकारी घडला. निधन झाल्यानंतरही मृतदेहाची अवहेलनेतून सुटका होत नसल्याचे विदारक चित्र येथे पहायला मिळाले. ...
जिल्ह्याधिकारी राहुल द्विवेदी यांनी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडून शिवसेनेचे निवेदन स्वीकारले. मात्र भाजपच्या पदाधिका-यांचे निवेदन स्वीकारले नाही. त्यामुळे पदाधिकारी भडकले. हा दुजाभाव केल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकड ...
राहुरी तालुक्यात रविवारी (९ आॅगस्ट) सुमारे दहा जणांना कोरोनाची बाधा झाली. तर कात्रड येथील एक ७५ वर्षीय महिलेचा कोरणा मुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता चार इतकी झाली आहे. एकूण कोरोना बाधितांची संख्या १६० वर गेली आहे. ...