अहमदनगर : मुलांना केवळ खडू-फळा, वही-पेन, वर्गपाठ-गृहपाठ एवढ्या चौकटीतल्या शिक्षणात बांधून न ठेवता त्यांना आकाशातल्या पक्ष्यांप्रमाणे खुले सोडले, लिखापढीपेक्षा कृती करून दाखवली, त्यांना पुस्तकी किडा करण्यापेक्षा स्वावलंबी, रोजच्या व्यवहाराचं ज्ञान दिल ...
कोरोनाचा रुग्ण बरा होऊन घरी परतला जातो, तेव्हा त्याला तीन बाबींची अंमलबजावणी करण्याचा कोविड सेंटरमधील डॉक्टरांकडून हमखास सल्ला दिला जातो. शेवग्याच्या शेंगाची भाजी, कच्चे टोमॅटो आणि गरम पाणी सतत पित रहा, असे सांगितले जाते. याशिवाय कोरोनाच्या नियमांचे ...
विसापूर फाट्यावरील चौघांच्या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी नरेश ऊर्फ बाळा जगदीश सोनवणे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या इतर चार आरोपींनाही पोलिसांनी जळगाव येथून ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने नरेश सोनवणेला तीन दिवसाची पोल्ीास कोठडी दिली आहे. ...
मुळा धरण भरण्याच्या मार्गावर आहे. पाणलोटात सुरू असलेल्या पावसाने मुळा धरणात रविवारी (२३ आॅगस्ट) संध्याकाळी २२ हजार ८१२ दशलक्ष घनफूट पाण्याची नोंद झाली आहे. यामुळे धरण ८८ टक्के भरले आहे. दरम्यान धरणातून नदीपात्रातून पाणी सोडण्याची तयारी पाटबंधारे विभ ...
अहमदनगर जिल्ह्यात आज (२३ आॅगस्ट) ४२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ४७८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ७८.९४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी ...
कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या ३९ गोवंश जनावरांना शहर पोलिसांनी जीवदान दिले. शनिवारी ( २२ आॅगस्ट) रात्री साडेनऊच्या सुमारास शहरातील जमजम कॉलनी परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी रविवारी एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
केंद्र सरकारने राज्य सरकारकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी नावांची यादी मागवली होती. त्यामध्ये, देशातील 36 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशातून 153 शिक्षकांची निवड झाली होती. ...