श्रीगोंदा तालुक्यात राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढील आठवड्यात माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र म्हस्के, बाजार समितीचे माजी उपसभापती वैभव पाचपुते अन्य दहा बारा कार्यकर्ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधणार आहेत. ...
श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी यांनी आठ दिवसापूर्वी तहसीलदारपदाचा पदभार सोडला आहे. मात्र श्रीगोंदा तहसीलदार पदावर चार, पाच तहसीलदारांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे हा श्रीगोंदा तहसीलदारपदाचा चेंडू थेट मुख्यमंत्र्यांच्या न्यायालयात गेला आहे. ...
श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात देवदैठण येथील एका राजकिय नेत्यांच्या वडिलांचे गुरुवारी निधन झाले. या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने हात झटकले. त्यामुळे त्यांचा कोरोनाबाधित मुलगा व दुसरा कोरोनाबाधित रुग्ण यांनी शुक्रवारी मध्यर ...
जनमताच्या विरोधात जावून बनलेल्या महाविकास आघाडी सरकारला तीन चाके आहेत. यातील चाकांची हवा कमी झाल्यानंतर ते भरण्याचे ठिकाण नेमकं मुंबई, बारामतीला की संगमनेरला आहे? हा खरा प्रश्न आहे, अशी टीका खासदार सुजय विखे राज्य सरकारवर केली. ...
राज्य सरकारने सर्वच व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्यातील मॉल सुरू करण्यासाठी राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकले. आता सरकारने सुरशिक्षतेचे नियम पाळून मंदिर उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांंनी केली आहे. ...
सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा शहाणपणा राज्य सरकारने आधीच दाखवायला हवा होता. परंतू सरकारने जनतेचे लक्ष विचलीत करुन सत्य दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला. ...
राहुरी येथे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेले चार दरोडेखोरांना पोलिसांनी शुक्रवारी (२१ आॅगस्ट) रात्री जेरबंद केले. दोन जण अंधाराचा फायद घेऊन फरार झाले. ...