अहमदनगर : केंद्र सरकार लॉकडाऊनला आता परवानगी देत नाही. नगर जिल्ह्यात लॉकडाऊन नाही तर जनता कर्फ्यू लावण्याबाबत स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा. पालकमंत्री म्हणून त्याला सहकार्य असेल. मात्र, प्रशासन त्यात सहभागी होणार नाही, ...
अहमदनगर : जिल्ह्यात गुरुवारी आणखी ९२२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये नगर शहर, श्रीरामपूर, राहुरी आणि राहाता या तालुक्यात सर्वाधिक रुग्ण वाढले आहेत. गुरुवारी आणखी १६ जणांचा मृत्यू झाला. ...
अहमदनगर: नगर शहर पुन्हा लॉकडाऊन करण्याची मागणी होत असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रिफ यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनीही हा निर्णय आता जनतेवरच सोडला आहे़ नगर शहराचे लोकप्रतिनिधी या नात्याने शहरातील सर्व घटकांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याच ...
अहमदनगर : पावसाच्या उत्तरा नक्षत्राने दक्षिण जिल्ह्याला चांगलेच झोडपले. नगरसह, पाथर्डी, नेवासा आणि राहुरी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. बुधवारी झालेल्या जोराच्या पावसाने पुन्हा नद्या, तलाव तुडुंब भरले आहेत. दुसरीकडे बाजरी, उडीद, सोयाबीन, कपाशी, कांदा प ...
अहमदनगर : राज्यातील मंदिरे तीर्थस्थळे आणखी काही दिवस बंद राहतील, असे संकेत अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मालिक यांनी बुधवारी दिले़ गर्दी होऊन संसर्ग वाढण्याची भिती आहे़ त्यामुळे मंदिरे व तीर्थस्थळे उघडण्याबाबत सरकार सावध भूमिका घेत आहे, असे त्यांनी ...
अहमदनगर : निघोज (ता. पारनेर) येथील कुंड परिसरातील कुकडी नदीपात्रात धान्याच्या कोटीत आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून मुलानेच मित्राच्या मदतीने पित्याचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी बुधवा ...
अहमदनगर: काही महत्त्वाच्या शेती उत्पादनाला अत्यावश्यक यादीतून वगळणे, आणि आता कांद्याला निर्यात बंदी आणणे, हा तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी केलेला द्रोह आहे,' अशी घणाघाती टीका करतानाच आमदार लहू कानडे यांनी केंद्र सरकारचा समाचार घेतला. 'केंद्र सरकारच्य ...