मराठवाड्यात आणि पूरग्रस्त भागांमध्ये जनावरांच्या मृत्युमुखी पडण्याचा आकडा वाढत असून मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी होत आहे. पण एनडीआरएफकडून देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईच्या निकषामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. ...
Falbaga Yojana : अकोला जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (MGNREGS) फळबाग लागवड कार्यक्रमासाठी २०२५-२६ मध्ये १ हजार २०० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट ठेवले होते. पावसाळा संपण्यास कमी दिवस उरल्यामुळे यंदा उद्दिष्ट पूर्ण होण ...
आम्ही शेतकऱ्यांचे हित जपणारे आहोत. येणाऱ्या काळात चांगली मदत शेतकऱ्यांना केली जाईल, असे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. ...
Anudan Ghotala : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळा प्रकरणात जिल्हा परिषदेचे सीईओ पी.एम. मिन्नू यांनी पाच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. वाचा सविस्तर(Anudan Ghotala) ...
Marathwada Crop Damage : मराठवाड्यात गेल्या १० दिवसांत आलेल्या वारंवार अतिवृष्टीमुळे खरीप हंगामावर गंभीर परिणाम झाला आहे. ४८ लाख हेक्टर पेरणी क्षेत्रातील तब्बल २४ लाख हेक्टर पिके नष्ट झाली असून, म्हणजेच अर्ध्या पिकांचा चिखल झाला आहे. या परिस्थितीमुळे ...
Marathwada Dam Water Level : मराठवाड्यातील मुसळधार पावसामुळे सर्व धरणे जलसाठ्याने तुडुंब भरली आहेत. मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प मिळून ९० टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेपर्यंत पोहोचले आहेत. जायकवाडी धरणात तब्बल ९९ टक्के साठा असून विसर्ग सुरू करण्यात आला आ ...