यंदा हवामानातील अनिश्चिततेमुळे उत्पादन घटले असून शेतकरी कापूस घरात येताच विक्री करत आहे. मात्र सीसीआयचे खरेदी केंद्र अध्यापही अनेक ठिकाणी बंद आहे. यातच रोख पैसे आणि वाढीव दर मिळत असल्याने उत्पादक शेतकरी कापूस खेतिया (मध्यप्रदेश) येथे विक्रीसाठी घेऊन ...
Soybean Kharedi : अकोला जिल्ह्यातील शेतकरी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शासकीय हमीभावावर सोयाबीन विक्री करू शकतील. नाफेडकडून मिळालेल्या माहितीनुसार, ५ हजार ३२८ रुपये प्रति क्विंटल या आधारभूत किमतीवर खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. (Soybean Kharedi) ...
Zendu Flower Market : अकोला जिल्ह्यातील फुलबाजारात दिवाळीच्या आदल्या दिवशी मोठी उलथापालथ झाली. सकाळी ६० ते ७० रुपये किलो दराने विकली जाणारी झेंडूची फुले सायंकाळी अवघ्या १० रुपयांवर कोसळली. (Zendu Flower Market) ...
सातारा जिल्ह्यातील रब्बी हंगाम पेरणीला सुरुवात झाली असून, यंदा २ लाख १३ हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. यात ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक राहणार आहे. आतापर्यंत साडेसहा हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. ...
Farmer Success Story : हिंगोली जिल्ह्यातील साटंबा गावातील सुशील टापरे यांनी नोकरीच्या मागे न लागता दोन एकर शेतीतून मिरची आणि कोथिंबिरीच्या लागवडीद्वारे साडेतीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरलेली ही कथा दाखवते की, नियोजनब ...
Maharashtra Weather Update : राज्यात ऑक्टोबर महिन्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. साधारणपणे या काळात थंडीची चाहूल लागते, पण यंदा ढगाळ वातावरण आणि दमट उकाड्याने नागरिक व शेतकरी हैराण झाले आहेत. हवामान विभागाने पुढील ४८ तासांसाठी कोकण, मराठवाडा आणि मध्य ...
गत हंगामातील तुटलेल्या उसाला एफआरपी अधिक २०० रुपये, तसेच या हंगामात पहिली उचल ३ हजार ७५१ रुपये द्यावेत, या मागण्यांचे निवेदन 'स्वाभिमानी'च्या वतीने कुंभी कासारीचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांना देण्यात आले. ...