Banana Market : अर्धापूर तालुक्यातील पार्डी गाव हे केळी उत्पादक केंद्रांपैकी एक असून, यंदा भावघसरणीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. जून महिन्यात २ हजार ५०० ते २ हजार २०० रु. प्रती क्विंटल असलेल्या केळी भावाने आता ३०० ते ४०० रु. प्रती क्विंटलव ...
Goat Farming : “महिला सक्षम झाल्या तर संपूर्ण कुटुंब सक्षम होते,” हे वाक्य कारखेडा गावातील सावित्रीबाई फुले महिला बचत गटाने प्रत्यक्षात उतरवले आहे. सामूहिक प्रयत्न, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर या महिलांनी शेळीपालनातून केवळ उत्पन्नच मिळवले ...
Fish Farming : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अशा पूरक व्यवसायांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये मत्स्यपालन हा एक फायदेशीर, कमी कालावधीत परतावा देणारा आणि पोषण सुरक्षेसाठी उपयुक्त व्यवसाय ठरतो. ...
Crop Damage : राज्यातील अतिवृष्टीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच घोषणा केली आहे की आता तीन हेक्टरपर्यंतच्या नुकसानीवर शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. (Crop Damage) ...
Microgreens Vegetables : आजच्या गतिमान जीवनशैलीत शरीराला आवश्यक पोषण देणं हे मोठं आव्हान ठरत आहे. यामध्ये "मायक्रोग्रीन्स" हा एक आरोग्यदायी, सोपा आणि प्रभावी पर्याय ठरतो. ...
Cotton Market : सन १९७२ मध्ये शेतकरी एक क्विंटल कापूस विकून सहज एक तोळा सोने खरेदी करू शकत होता. पण आज, तितकाच कापूस विकल्यावर अर्ध्या तोळ्यापेक्षा कमी सोनं मिळते आणि हे बदलणारे समीकरण शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची खरी अवस्था दर्शवते. (Cotton Market ...