Maharashtra Dam Storage : यंदाच्या पावसामुळे राज्यातील धरण काठोकाठ भरली आहेत. आज १० ऑक्टोंबर पर्यंत राज्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा जमा झाला आहे ते पाहुयात.. ...
Wakhar Corporation : हिंगोली जिल्ह्यातील वखार महामंडळाच्या गोदामात साठवलेल्या शेतमालाला कीड लागल्याचा प्रकार समोर आला आहे. यात शेकडो क्विंटल धान्याची नासाडी झाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात नुकसानभरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी ...
Marathwada Crop Damage : अतिवृष्टी आणि सलग पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जून ते ऑगस्टदरम्यान लाखो हेक्टरवरील पिके हातची गेली असून, शासनाने १५०० कोटींच्या मदतपॅकेजपैकी ३०० कोटींचे वाटप सुरू केले आहे. सप्टेंबरमधील नुकसानीसाठ ...
Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर ओसरल्यानंतर हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. कोकण किनारपट्टीवरचा सलग पाऊस थांबला असून आता मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात उकाड्याची चाहूल लागली आहे. दिवाळीपूर्वी हवामान कोरडे आणि दमट राहण्याची शक्यता हवामान ...
Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.०९) ऑक्टोबर रोजी एकूण २,१७,७७७ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १९४३६ क्विंटल लाल, २०२१४ क्विंटल लोकल, १०५३ क्विंटल नं.१, १०५३ क्विंटल नं.२, १०६० क्विंटल नं.३, ३७३० क्विंटल पांढरा, १,४९,१०८ क्विंटल उन्ह ...
राज्यात आज गुरुवार (दि.०९) ऑक्टोबर रोजी एकूण ४५९९ क्विंटल मका आवक झाली होती. ज्यात ७२ क्विंटल लाल मका, ८४५ क्विंटल लोकल, ३०० क्विंटल नं.१, ३३७० क्विंटल पिवळ्या मकाचा समावेश होता. ...
Banana Market : अर्धापूर तालुक्यातील पार्डी गाव हे केळी उत्पादक केंद्रांपैकी एक असून, यंदा भावघसरणीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. जून महिन्यात २ हजार ५०० ते २ हजार २०० रु. प्रती क्विंटल असलेल्या केळी भावाने आता ३०० ते ४०० रु. प्रती क्विंटलव ...