राज्यात अतिवृष्टीमुळे सुमारे ९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, कृषी विभागाने महसूल विभागाच्या मदतीने तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत. ...
Kharif Pik Vima Update यंदा पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयाची सवलत रद्द केल्यानंतरही तब्बल ९१ लाख शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला आहे. ...
Jalna Anudan ghotala : जालना जिल्ह्यात उघडकीस आलेल्या नैसर्गिक आपत्ती अनुदानातील तब्बल २४ कोटी ९० लाख रुपयांच्या घोटाळ्याचा तपास अखेर आर्थिक गुन्हे शाखेकडे (EoW) वर्ग करण्यात आला आहे. वाचा सविस्तर माहिती (Jalna Anudan ghotala) ...