केंद्रपुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान व राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेत १३ हजार ३८ शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड केली नसल्याने ५ कोटी १४ लाख रुपयांचा निधी शिल्लक आहे. ज्यामुळे सरकार आहे निधी द्यायला, शेतकरी नाहीत घ्यायला असे म्हणावे लागत आह ...
बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयरोग, मधुमेह आणि पोटाच्या विकारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आहारात ज्वारी तृणधान्यापासून बनलेल्या पदार्थांचे महत्त्वही वाढू लागले आहे. ...
Kanda Market : उन्हाळी कांद्याची निर्यात (Kanda Niryat) सुरू होईल व बाजारभावात (Kanda bajarbhav) तेजी येईल या आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. ...