मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळत नाही आहे. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या अनुशेष भरला जात नाही. यासोबतच माासवर्गीयांच्या विविध कल्याणकारी योजनांकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र ऑफ ...
घनसावंगी तालुक्यातील लिंबोनी ते तिर्थपुरी या १३ कि.मी. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी मंगळवारी रस्त्यावर उतरुन काम बंद पाडले. ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात दुष्काळी परिस्थितही विद्यार्थ्यांना जीवनाश्यक सुविधा मिळत नसल्याने १४ जानेवारी रोजी आॅल इंडिया स्टुंडटस् फेडरेशनने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. ...