सातारा जिल्ह्यातील करपेवाडी येथे झालेल्या युवतीच्या हत्येच्या घटनेचा जिल्ह्यातील नाभिक समाजबांधवांनी निषेध नोंदविला आहे़ ठिकठिकाणी मूक मोर्चे काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले़ आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, यासह इतर मागण्या प्रशासनाकडे करण्यात आल् ...
शहरातील खानापूर नगर भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी महानगरपालिकेवर मोर्चा काढला. ढोल-ताशाच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजी करीत निघालेल्या या मोर्चाने शहरवासियांचे लक्ष वेधले. ...
ब्रह्मनाथ तांडा येथील सोळा वर्षीय स्वाती गोविंद राठोड आत्महत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करुन त्यांना कठोर शासन करावे, या मागणीसाठी बंजारा समाज बांधवांनी पुकारलेल्या वडवणी बंदला सोमवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
ऊसाला एफआरपी मिळावी या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पुण्यातील अलका चौकापासून ते साखर संकुल पर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. ...
वाशिम : शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणामुळे शिक्षक व संस्थाचालकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, याविरूद्ध लढा उभारला जात आहे. ३० जानेवारी रोजी अमरावती येथे आंदोलन केले जाणार असून, पूर्वतयारी म्हणून विज्युक्टाच्यावतीने वाशिम येथे २८ जानेवारी रो ...
ऊसाला एफआरपी मिळावी या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पुण्यातील अलका चाैकापासून ते साखर संकुल पर्यंत पायी माेर्चा काढण्यात आला. ...
प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमा दरम्यान आत्मदहन करण्यासाठी पेट्रोलची बाटली घेऊन आलेल्या एका शिक्षिकेस पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. ...
महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८२ पूर्ववत लागू करुन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने २७ जानेवारी रोजी जिंतूर रोडवरील जि.प. परिसरातून कर्मचाºयांचा मोर्चा काढण्यात आला. ...