सिन्नर : अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षी निघणाऱ्या पालखी परिक्रमेचे सिन्नर येथे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. ...
सायखेडा : अधिकमासाचे महत्त्व विशद करणारा अखंड हरिनाम सप्ताह शिंगवे येथे पार पडला. त्यानिमित्ताने भाविकांना धोंड्याच्या महिन्यात दिले जाणारे मांडे आणि आमरस यांचे जेवण तृप्त करणारे ठरले. ...
चांदवड : अधिकमासानिमित्त येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात दि. २३ ते २९ मे या कालावधीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती दत्तात्रय राऊत यांनी दिली. ...
मन हे चंचल असते. एका क्षणात वर्तमान काळात, दुसऱ्या क्षणात भूतकाळात तर तिस-या क्षणात भविष्यकाळात. आता इथे तर दुस-या क्षणातच सात समुद्रापलीकडे! कधीकधी तर, शत्रू चिंतू नये ते मन चिंतते ! ...
परमेश्वराच्या सौंदर्यवादी सृजनशक्तीचा अविष्कार म्हणजे हे सुंदर विश्व तर मानवाच्या सौंदर्यवादी सृजनशक्तीचा अविष्कार म्हणजे कला होय. विश्व, निसर्ग, परिसर, पशुपक्षी, वेलीफुल, इंद्रधनुष्य त्यातील रंग तसेच पक्ष्यांचे गाणे, निर्झराचे झुळझुळणे, पानाफुलांचे ...
काजूबिया भाजायला घेतल्या, पत्र्याला भोके पाडून तीन विटा लावून मोठा जाळ केला़ काजूला डिंक फ ाऱ थोड्या भाजल्या गेल्या़ बाकी कच्च्या आणि उरलेल्या करपलेल्या़ हाताला खोबरेल लावून सुद्धा डिंक खूपच लागला़ आजोबांचा हा बिया भाजण्याचा प्रयोग नातवंडांनी मोठ्या ...
मानवाला अनेक प्रकारच्या शक्ती प्राप्त आहेत. मुख्यत्वे आपण या शक्तींची तीन प्रकारामध्ये विभागणी करू शकतो- शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक. शरीरासंबंधी सगळ्या शक्ती मानवाची भौतिक प्रगती करतात. मानसिक शक्ती ही मानवाला भौतिक प्रगतीबरोबरच तीव्र वैचारिक आणि ...