नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
सीवूड रेल्वे स्टेशनसमोरील ३७ वृक्ष वाचविण्यासाठी नागरिकांनी ‘चिपको’ आंदोलन सुरू केले आहे. एल अॅण्ड टीला वृक्ष तोडण्यासाठी दिलेली ...
पूर्ववैमनस्यातून एका व्यायाम प्रशिक्षकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना शनिवारी बोरीवलीत घडली. यात कोणीही जखमी झाले नाही. ...
रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करून त्याठिकाणी बेकायदा चाळी बांधून अडीचशेहून अधिक गरीब कुुटुंबयांची फसवणूक झाली आहे. या चाळी पाडा अन्यथा ...
नालासोपाऱ्यातील एका वीस वर्षीय तरुणीने सोमवारी पहाटे विष प्राशन करून आत्महत्या केली असून, तिने मोबाईलवर केलेल्या मेसेजमुळे तिच्या आत्महत्येचे ...
तारापूर एम्.आय.डी.सी. मधील एका रासायनिक कारखान्याला आज दुपारी भीषण आग लागली. ती प्रथम शेजारच्या कारखान्यात थोडी तर नंतर ...
भारत आणि रशिया हे दोनही देश दीर्घकालीन मित्र असले तरी या दोन देशां दरम्यान व्यापार व उद्योग विषयक अल्पसंबंध लक्षात घेता या दोन्ही देशांमधील ...
मुंबई नाशिक महामार्गावर एर्टिका व ट्रकच्या झालेल्या अपघातात कल्याण व उल्हासनगर येथील तीन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ...
वरुणराजाने कृपा केल्याने यंदा धरणं, नद्या भरली असून पाण्याची चिंता मिटली आहे. मात्र उल्हासनगरमध्ये आजही नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ...
राबोडीतील अब्दुल मन्नान अब्दुल रशीद काझी (५९) यांनी शनिवारी राहत्या इमारतीच्या गच्चीवर अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ...
कल्याण-मुंबई असा प्रवास करणारे राकेश शर्मा हे रेल्वेच्या दारात उभे होते. याच गाडीवर कल्याण-ठाकुर्लीदरम्यान दगड भिरकावल्याने शर्मा हे गंभीर ...